नागरी समस्यांसाठी केडीएमसी मुख्यालयावर आरपीआयचा मोर्चा
कल्याण (वार्ताहर) - कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील विविध नागरी समस्यांबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने केडीएमसी मुख्यालयावर मोर्चा काढत धडक देण्यात आली. आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव, जिल्हा सचिव रमेश बर्वे, डोंबिवली शहर अध्यक्ष किशोर मगरे, युवा जिल्हा अध्यक्ष जय जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने आरपीआय पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते.
मुस्लिम बांधवांकरिता दफनभूमी करिता पालिका प्रशासनाकडून जागा मिळाली पाहिजे. सर्व झोपडपट्टी धारकांना इमारतीमध्ये घरे मिळालीच पाहिजे. त्यासाठी बीएसयुपी योजना लागू करावी. झोपडपट्टी धारकांना शासना कडून आलेला निधी झोपडपट्टी वासियांसाठी वापरण्यात यावा व इतर विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांनी दिली.
Most Popular News of this Week
बेलापूर येथील प्रस्तावीत...
खेळाचे मैदान वाचविण्यासाठी निर्णय घेतल्याचा दावा...सखोल अभ्यासासाठी...
शासकीय वनजमीनीचा वन...
वाशीतील पत्रकारपरिषदेत बाळासाहेब मिरजेंचा आरोपवाशी (प्रतिनिधी) -...
लॉजिस्टिक पार्क नोडमधील...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नवी मुंबई विभागाने गेल्या...
कोल्हापूरचा अजिक्य रेडकर नवी...
नेरूळचा निरंत पाटील यास नमुंमपा क्षेत्र श्री सन्माननवी मुंबई (प्रतिनिधी)-...
परिवहन निवडीवरून भाजप -शिंदे...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - काल झालेल्या सर्वसाधारण सभेत परिवहन समिती...
सारसोळेगावातील अनधिकृत...
नेरुळ (वार्ताहर)- नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या...
