राज्यात गारठा वाढतोय, येत्या चार दिवसांत थंडी जाणवणार
राज्यात गारठा वाढतोय, येत्या चार दिवसांत थंडी जाणवणार
मुंबई:- राज्यात गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आता गुलाबी थंडीचा आनंद घेता येणार आहे. राज्यात येत्या चार दिवसांत तापमानात घट होणार असून थंडी वाढेल, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला. भारतीय हवामान विभाग पुणे प्रमुख के. एस होसाळीकर यांनी आजपासून महाराष्ट्रात किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता वर्तवली आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. बहुतांश ठिकाणी पाऊसही झाला. परिणामी, काही भागात उकाडा जाणवू लागला. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, येत्या ९ डिसेंबरपर्यंत राज्यातील बहुतांश भागांत शुष्क अन् कोरडे वातावरण राहणार असल्याची शक्यता आहे.
Most Popular News of this Week
तुर्भेगावात एक गाव एक होळी...
तुर्भे (वार्ताहर) - तुर्भेगवात एक गाव होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला....
अर्थसंकल्पीय विशेष सभेला...
उरण नगराध्यक्षांची विशेष अधिकाराचा वापर करून सभागृहात ९८ कोटींच्या...
विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका...
मनसे नगरसेवक अभिजीत देसाईचे आयुक्तांना साकडेबेलापूर (वार्ताहर) - प्रभाग...
कळंबोलीतील अनधिकृत...
नोटीसा लावून बेवारस वाहने जप्तपनवेल (वार्ताहर) - पनवेल महापालिका आयुक्त...
कचरा व्यवस्थापन नियमांचे...
कल्याण (वार्ताहर) - कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा...
आ.मंदा म्हात्रे यांच्या...
बेलापूर (वार्ताहर) - आ.मंदा म्हात्रे यांनी असंख्य महिलांसह होळी व...
